कठीण वेळ: यशाची नवी दिशा | Difficult Times: A New Path to Success
कठीण वेळ हा रचनात्मकतेचा काळ आहे. अडचणीतून संधी, आंतरिक शक्ती ओळखा. सकारात्मक विचारांनी यशाकडे जा. Difficult times bring creativity, discover inner strength & success.
कठीण वेळ हा रचनात्मकतेचा काळ आहे. अडचणीतून संधी, आंतरिक शक्ती ओळखा. सकारात्मक विचारांनी यशाकडे जा. Difficult times bring creativity, discover inner strength & success.
विद्यार्थ्यांनी तर विद्यार्थी जीवनापासून स्वत:ला चांगल्या कामाची, उत्तम मित्रत्वाची सवय लावून घ्यावी. दिवसातून शक्य तितक्या अधिक वेळा ‘मला जिंकायचे आहे, माझा जन्मच यश मिळविण्यासाठी झाला आहे’ असे स्वत:शीच बोलावे. आलस्येनं …
“हातातून सुटलेला बाण, तोंडाने उच्चारलेले शब्द आणि वाया गेलेला वेळ यांपैकी काहीच परत येत नसते.” याची माहिती आणि जाणीवसुद्धा आपल्याला आहे. जे अमूल्य असते त्याचा वापरही फार जपून करायला हवा. …
विद्वत्ता कोणाहीजवळची असो ती क्षणात मिळविता येणारी बाब नाही. तुम्हाला एकदाच विजेसारखे चमकायचे की, सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे, हे तुम्हालाच ठरवायचे आहे. एकदा एका पंडितानं राजा राणासंघाच्या दरबारातील सर्व पंडितांना …
संकटात जो दुस-याची मदत करतो त्याला दिलेल्या मदतीच्या हजारो पट लाभ मिळतो. मदत केल्याने स्वत: जवळील काहीच कमी होत नाही. म्हणून जीवनात कधीच मदतीचा हात आखडता घेऊ नका. निसर्ग कोणाचा …
संधी प्रत्येकासाठीच असतात. मात्र, ती संधी मिळविण्याची पात्रता अंगी असावी लागते. सर्वच क्षमता जन्मजात नसतात. काही क्षमता योग्य प्रशिक्षणाने, जाणीवपूर्वक विकसित कराव्या लागतात. एकदा गौतम बुद्धांनी नवीन शिष्याला एका मठाची …
जीवनात कोणतीच बाब अनुपयुक्त नसते, तसेच तुम्ही पंडित बनले म्हणजे तुम्हाला पूर्णत्व प्राप्त झाले, असेही नाही. सुसंस्कारांबरोबर व्यवहारिकता शिकणेही फार महत्त्वाचे आहे. एकदा एक विद्वान पंडित गंगा नदीच्या किना-यावर पोहोचले. …
कितीही तज्ज्ञ आले आणि प्रगती झाली तरी मृत्युपुढे वैद्य हतबल ठरतात. त्यांची ही हतबलता आणि त्यांच्या मर्यादा जनमाणसात ठसाव्यात म्हणून ते डॉक्टरच माझे खांदेकरी व्हायला हवेत. हि-या-माणिकाच्या राशी कितीही मिळवल्या …
संत कबीर हसून म्हणाले, ‘‘वेदना दिसू शकत नाहीत तरी पण त्या असतात. प्रेम दिसून येत नाही तरीही ते असते. असाच ईश्वरही आहे.’’ जीवनात जे दिसते तेच तुम्हाला प्रभावित करते, असे …